कृषीवार्ता
-
द्राक्ष शेती उद्ध्वस्त;उगावच्या शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या
न्यायभूमी खेडलेझुंगे दि.०४ नोव्हेंबर प्रतिनिधी – बाबा गिते निफाड तालुक्यातील उगाव (पानेवडी) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे (वय…
Read More » -
सोगणीला आलेली पिके ही गेली वाहून
न्यायभूमी रुई निफाड दि.३१ ऑक्टोंबर अजिंक्य जगताप कोळगाव ता निफाड येथील आसमानी संकटातून वाचलेल्या पिकांना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळया…
Read More » -
परतीच्या पावसामुळे शेतीचे संकट वाढले शेतकरी हवालदिल
न्यायभुमी न्यूज / अजिज काद्री देवगाव दि.२७ ऑक्टोंबर अजिज काद्री परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून शेतकरी चिंतातूर झाला.पावसामुळे…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी:–कृषीतज्ञ,काँग्रेस नेते सचिन होळकर
न्यायभूमी लासलगाव दि.२२ ऑक्टोंबर निशिकांत पानसरे यावर्षीची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी ठरली असून शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आहे.नुकत्याच राज्यभर…
Read More » -
विंचूर परिसरातील द्राक्षबागा संकटात
न्यायभूमी विंचूर (ता.निफाड): दि.१२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर निफाड तालुक्यातील विंचूर परिसरातील द्राक्षबागांवर निसर्गाचा मोठा कोप कोसळला आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष…
Read More » -
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप — विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन
न्यायभूमी विंचूर दि.१० ऑक्टोंबर (ता. निफाड) मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, त्यांच्या…
Read More » -
हनुमान नगर (विंचूर) – मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात व असल्याने, तलाठी आनंद गोटम ,व कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांचे चिखलात उतरून पंचनामे
न्यायभूमी विंचूर दि ०२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर हनुमान नगर, विंचूर,विष्णूनगर व परिसरास गेले दोन दिवस मुसळधार पावसाने शेतकरी झोडपले जिकडे…
Read More » -
शेतकरी बांधवांनी पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनाकडे वळावे – कांदा धोरण समितीत सौ.सुवर्णा जगताप यांचे आवाहन
न्यायभूमी विचूर दि.३० सप्टेंबर सुनील क्षिरसागर राज्यातील कांद्याच्या बाजारभावात स्थिरता राखणे, शेतकरी–ग्राहक–व्यापाऱ्यांचे हितसंबंध संतुलित ठेवणे आणि निर्यातक्षम कांदा उत्पादन वाढवणे…
Read More » -
विष्णुनगर (विंचूर) परिसरात दोन दिवसांचा मुसळधार पाऊस – पिकांचे लाखोंचे नुकसान,शेतकऱ्यांची भरपाईची मागणी
न्यायभूमी न्यूज विंचूर : दि २८ सप्टेंबर अभय पाटील विष्णुनगर (विंचूर) परिसरात सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड…
Read More » -
शेतकऱ्यांना कर्जमाफी,पीकविमा,ओला दुष्काळ जाहीर करा – जामनेर मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची मागणी
न्यायभूमी न्यूज जामनेर दि २५ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा…
Read More »